BIG BREAKING NEWS...

आमदार किसनराव कथोरे यांच्या विकास कार्याच्या कलेचा सर्वत्रच जलवा ; ग्रामीण रूग्णालयाबरोबर बारवी धरण प्रकल्पग्रस्त पुनर्वसन एक कल्याणकारी मॉडेल(भाग क्र.5)

 

(दि.14,POL -कुणाल शेलार,मुरबाड)

मुरबाड विधानसभेच्या विकासाच्या या वादळात ग्रामीण भागासह शहरी भागात विकास कार्याच्या कलेच्या जलेवेच्या या भागात झालेला बदल आणि केलेले धडाकेबाज कार्यात ग्रामीण रूग्णालयाच्या अद्दयावत सेवेचा महत्वपूर्ण भाग समाविष्ट झालेला आहे.कोणी काही म्हंटलं तर विकास मात्र झालेला आहे त्याला नाकारता येणार नाही आणि तो कोणामुळे याचे स्पष्टीकरण देण्याची अवश्यक्यतेपेक्षा जनताच याची साक्षीदार झालेली आहे.ठाणे जिल्हयाच्या विकास पायाभरणीत महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट दमदार आमदार किसनराव कथोरे यांचा सिंहाचा वाटा ठरला आहे.दिलेले वचन आणि दिलेला शब्द पुर्ण करण्यात आमदार श्री.कथोरे यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही.राजकारणाबरोबर जनतेची काळजी घेणारा नेता म्हणजे आमदार किसनराव कथोरे.

          आज आपण पाहतो कि मुरबाड विधानसभेतील अनेक प्रश्‍न सोडीवण्यास आमदार श्री.कथोरे यांचा पुढाकार प्रथम दिसून आलेला आहे.गाव पातळीवर अनेक समस्या असतात त्या समस्या खर्‍या अर्थाने आमदार श्री.कथोरे यांनी जाणल्या आहेत त्यामुळे आज गावागावात किसनराव कथोरे नावाची छबी निर्माण झालेली आहे.राजनिती होत राहते परंतु समाजकार्याच्या जोड ज्याच्या अंगी असली कि नैतिकतेची निती विकासाची गती वेगवान होण्याची शक्ती देते अशीच जनतेच्या विश्‍वासाची शक्ती आमदार श्री.कथोरे यांच्या सोबत कायमच राहिली आहे.ग्रामीण रूग्णालयावर आजही सर्व जनतेने भरवसा कायम ठेवला असल्याने या ग्रामीण रूग्णालयात उपचार घेण्यासाठी कुतूंब गर्दी पाहायला मिळते.कालपर्यंत ग्रामीण रूग्णालय खंडर म्हणून जनता बोलत होती परंतु आज सुसज्ज असा आमचा ग्रामीण रूग्णालय आहे अशी जनता बोलू लागली आहे ठाणे जिल्हयातील मुरबाड विधानसभेत ग्रामीण रूग्णालयाचा कायपालट झालेला असून मुरबाड,टोकावडा,गोवेली अशा ग्रामीण भागाच्या ठिकाणी आज विविध यंत्र सामुग्री,अधिकारी,स्टाफ संख्या नागरिकांच्या सेवेसी आज तत्पर आहेत.पहिले अपुरा औषध साठा होता आज पुर्ण साठा उपलब्ध झालेला आहे.स्वच्छतेबरोबर सुलभ आणि सुसज्ज सेवा जनतेला मिळत असल्याने गर्भवती मातेची डिलीव्हरी होऊ लागली आहे.खाजगी रूग्णालयाकडून ग्रामीण रूग्णालयात त्यांची पायी वाट वळू लागली आहे.हा सर्व बदल झाला याचे श्रेय आमदार किसनराव कथोरे यांचा आहे.कोटयावधी रूपयाचा निधी,अनेक प्रश्‍न मार्गी लावून नागरिकांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळावेत म्हणून शासनाकडे सदैव पाठपुरावा राहिला आहे.तर अतिशय बारीक लक्ष देऊन कडक शिस्तीने परंतु मनाने चांगले असे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांचे योगदानही महत्वपूर्ण ठरले आहेत.या कायाकल्पतेत कल्याणकारी मॉडेल तयार झाला असून यामध्ये मॉडेलमध्ये आमदार श्री.कथोरे यंनी सदैव बारवी धरण प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे प्रश्‍न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले आहे.बारवी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होण्यासाठी काही दिवसांपुर्वी प्रकल्पग्रस्तांनी आमदार श्री.कथोरे यांची भेट घेतली त्या झालेल्या भेटीत मी तुमचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगत थेट जागेवरच वरिष्ठ अधिकारी यांचेशी बोलून त्यांच्या प्रश्‍नावर तात्काळ मिटींग घेऊन हा प्रश्‍न प्रथमस्थानी ठेवावे अशी चर्चा प्रकल्पग्रस्तांच्या समोरच केली.माझ्या प्रकल्पग्रस्ताला न्याय मिळवून देण्यासाठी माझा पाठपुरावा राहिला असून तुमच्या पठिशी मी उभा आहे अशी शाश्‍वती दिली.त्यातच दिलेले वचन पुर्ण करण्यात आमदार श्री.कथोरे नंबर एक स्थानी असून जिथं जार्इल तिथं आमदार श्री.कथोरे यांच्या नावाचा जल्लोष असतो.जनतेच्या मनात विकास पुरूष म्हणून एक प्रतिमा तयार झालेली असून ही प्रतिमा कार्यातुन निर्माण झालेली असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे."कोणी टिप्पणी करेल तर कोणी आव्हान देर्इल परंतु असे आले किती अन गेले किती,तोड नाही ना त्यांना का समजून घेत नाही तुम्ही,जनताच म्हणते साहेब आहेत ना आम्ही " हिच जनतेची शक्ती राजकारण विरोधकांना आमदार किसनराव कथोरेंची ताकद दाखवून जाणारी ठरत आहेत.आगामी विधानसभा निवडणूकीत नेहमी नॉटरिचेबल असलेले आमदार श्री.कथोरे यांच्या विरोधात उमेदवार म्हणून ज्यांनी रणशिंगाण फुंकले असतील त्यांना नक्कीच जनता सांगणार की आम्ही कोणाचे आहोत व आमचा पाठिराखा केवळ आणि केवळ हृदयस्पर्शी साहेब आमदार किसनराव कथोरे हेच आहेत यात शंकाच उरणार नाही.विकासाची गती आणि नैतिकतेची निती,हिच खरी ताकद जनता म्हणून आमदार किसनराव कथोरे यांच्या नावाची त्यांच्या मनात भिती.

          आमदार श्री.कथोरे यांच्य कार्याची तर अवघ्या महाराष्ट्रात चर्चा असून सर्वाधिक विधानसभेत प्रश्‍न मांडणारे आमदार श्री.कथोरेच आहेत त्यामुळे त्यांच्या याच प्रश्‍नावलीतून समजावे की आपण कोणाच्या विरोधात उभे राहणार आहोत असे मत जाणकार व्यक्त करित असून आमदार श्री.कथोरे यांच्याशी निवडणूकीच्या प्रश्‍नावर विचारणा केली असल्यास मी चांगल्या विचारातून माझ्या जनतेशी जोडलो आहे,काही बोलघेवडे लांबून डोंगर साजतात.तळागळात जाण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ कुठं असतो,खरा निष्ठावंत कोण तर ती जनता आहे जी मोठया विश्‍वासाने मला मतदान करून जिंकून देते आणि यावेळी तर मताधिक्यात माझा विक्रम जनताच करून देणार आहे त्यामुळे समोरच्यांना निष्ठावान याचे उत्तर जनताच येत्या आगामी निवडणूकीत मला विक्रम मत देऊन विजयी करतील यात शंकाच नाही.

 

Post a Comment

Previous Post Next Post