BIG BREAKING NEWS...

स्वतःची काळजी न घेता जनतेची काळजी कराणारा लोकाभिमुख, काळजीवाहू नेता म्हणजे आमदार किसनराव कथोरे साहेब - राजेशदादा पाटील

 

(दि.02,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

ज्यांनी सर्वांच्या सुखाचा सदैव विचार केला,ज्यांनी सर्वधर्म समभावाने सर्वांच्यावर मायेचा हात फिरवला,ज्यांनी विकासाचे वादळाने विकासपर्वाचे उंच शिखर गाठून नव्या संकल्पनेतुन बदलेचा लुक निर्माण केले,गाव पातळीपासून शहर तर शहरापासून जिल्हयाचा विकास झपाटयाने करून संपुर्ण कार्याचा ठसा अवघ्या महाराष्ट्रात उमटविला आणि लाखो दिलांच्या मनात आपले कौटूंबिक स्थान निर्माण केले,ज्यांनी स्वतःच्या काळजीकडे क्षणभरही नजर न वळवता नेहमी जनतेची काळजी करणारे लोकाभिमुख नेते ठरलेले सर्वांचे आदरस्थान,धडाकेबाज,डॅशिंग,पॉवरफुल ढाण्या वाघ,कार्यसम्राट दमदार आमदार श्री.किसनराव कथोरे साहेब असून सर्वांच्या सुखः दुखःचा आधारमाऊली म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.परखड मत मांडून न्याय मिळवून देण्याची त्यांची माणूसकी झरी सर्वांना सुखी प्रजा आणि न्यायी राजा अशी उपमा करणारी ठरली असल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री.राजेशदादा पाटील यांनी आमच्याशी बोलतांना दिली आहे.आमदार साहेबांच्या जनता दरबारात शेकडोंच्या गर्दी प्रत्येक नागरिकांच्या समस्यावर निर्णय दिला जात असून जागेवरच योग्य तो आदेश संबंधितांना पारित होतो.विशाल अशा महासागरासारखे प्रेमळ मनानी सर्वगुण संपन्न अशी ओळख असलेले आमदार श्री.कथोरे साहेब यांनी जनतेच्या मनातील अनेक प्रश्न ओळखून त्यांना उभारी मिळवून देण्याकरिता झटतांना मी पाहिले असून गावागावात आज आमदार श्री.कथोरे साहेबांना जो मिळणारा मान सन्मान आहे तो केवळ आमदार आहेत म्हणून नव्हे तर माझा कौटूंबिक सदस्य आहे या भावनेने गरिबातील गरिब घरात जाऊन त्यांची विचारपुस करणारे विकासपुरूष म्हणजे वटवृक्ष सावली आमचे साहेब असल्याचे यावेळी श्री.राजेशदादा पाटील यांनी आपले सहविचार प्रकट केले आहे.

     राजकरणात आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु आमच्या साहेबांवर त्याचा कधीही परिणाम झाला नाही कारण त्यांनी त्याकडे लक्ष न वेधता केवळ आणि केवळ विकास करण्याचा निश्चय मनाशी बाळगला असल्याने एकदा दिलेला शब्द पुर्ण करतात त्याबद्दल जनतेच्या मनात दुमत नाहीच.अनेकांनी खेळ मांडला जरी असला तरी त्या खेळाचे अंपायरच आमचे आमदार श्री.कथोरे साहेब आहेत.आगामी निवडणुकीत मुरबाड विधानसभा म्हणजे आमदार श्री.कथोरे यांचा विश्वासू असलेला मजबुतीचा बालेकिल्ला त्यामुळे त्यांच्या विक्रमी विजयाची हॅट्रिक शंभर टक्केच असणार यात शंका नाही.आमदार श्री.कथोरे साहेबांना ताप आला,सलार्इन लावल्या तरी स्वतःच्या आजरापणाकडे लक्ष न वेधता सलार्इन काढल्यावर काही क्षणातच जनतेच्या सवेसाठी तत्पर राहतात याचे दृष्य आम्ही डोळयासमोर जेव्हा ठेवतो तेव्हा स्वतःची काळजी न घेणारे साहेब जनतेची काळजी करतात आणि त्यामुळेच जनतेकरिता काळजीवाहू नेता कदाचित दुसरा होऊ शकेल अशी भावना श्री.पाटील दादा यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

    आमदार साहेबांनी जो विकास केला तो सुवर्ण अक्षरात कोरणारा असून भरघोस निधीसह केलेली विकासकामे,नविन प्रकल्प,हजारो मुलींचे कन्यादान,किसन कन्या योजना,लाडकी बहीण योजना आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत पाहोचविली,शासकीय योजना शेतकरी बांधवापर्यंत नेवून त्याचा लाभ मिळवून दिला,अनेक शिबीरांच्या माध्यमातून मोफत चष्मे वाटप,मोतीबिंदु शस्त्रक्रिया,यांसह पर्यटन स्थळे अशा अनेक विकासकार्याबरोबर नवयुवकांना रोजगारासह स्वयंभु ताकद निर्माण करून देणारे आमदार श्री.कथोरे साहेब आज जनतेच्या गळयातील तार्इत झाले असून प्रामाणिक आणि कर्तृत्वान चमकणारा हिरा या मायभुमीत जन्माला आला हे आमचे भाग्य आहे.आज साहेब जरी आजारी असले तरी त्या आजाराकडे लक्ष वेधत नाही.नित्यनियमाने जनता दरबार,नियोजित सर्व कार्यक्रमे,बैठिका,मिटींगी,गाव पातळीवर भेट,भाजपा पक्षात शेकडो संख्येंने नवे इच्छुकांचे जाहिर पक्ष प्रवेश या तुफान कार्याची गती जोमाने वाढली आहे.माझ्यासह आज कित्येकांना घडविले असून आमचे सर्वेसर्वा कार्यसम्राट दमदार आमदार श्री.किसनरावजी कथोरे साहेबच असून शेवटच्या श्वासपार्यंत मी त्यांच्या आशिर्वादाने सोबत राहिल अशी ग्वाही यावेळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री.राजेशदादा पाटील यांनी आमच्याशी बोलतांना दिली आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post